Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»पाण्याअभावी पिकांचं होतंय नुकसान ; पिरळे भागात पोटचाऱ्यांना पाणी सोडण्याची मागणी
    Ahmednagar

    पाण्याअभावी पिकांचं होतंय नुकसान ; पिरळे भागात पोटचाऱ्यांना पाणी सोडण्याची मागणी

    newstoday24By newstoday24April 26, 2024No Comments1 Min Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाण्याअभावी पिकांचं होतंय नुकसान ; पिरळे भागात पोटचाऱ्यांना पाणी सोडण्याची मागणी

    नातेपुते: तालुक्याच्या काही भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. येथील बहुतांश शेती ही पोटचाऱ्यांच्या आधारावर आहे. त्यामुळे उजव्या कालव्याचे उन्हाळी आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी पालकमंञी चंद्रकांत पाटील यांना रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आले असता केली आहे. पिरळे,बांगर्डे,पळसमंडळ या भागात असलेल्या पाणीटंचाईमुळे नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. काही ठिकाणची हातातोंडाशी काढणीला आलेली पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. पिकांना आता पाण्याची गरज आहे. जर पिकांना वेळेत पाणी मिळाले नाही तर येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या भागातील चाऱ्यांना परिसरात पाण्याअभावी जळू लागलेला ऊस.,. सध्या कांदा, ऊस, मका व काही फळबागादेखील या पोटचाऱ्यांच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे या भागातील पोटफाट्यांना लवकरात लवकर पाणी सोडावे, अशी येथील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. उन्हाळी आवर्तन वेळेत आले तर येथील पाण्याचा प्रश्न मिटेल. फाट्यांला पाणी कधी येईल याचीच सर्व शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. या भागात लवकरात फाट्याला पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदा व अभियंता अमोल मस्कर नी यांनी दिली. तर पालकमंञी चंद्रकात पाटील यांच्या प्रयत्नामुळे उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे माळशिरस तालूका शिवसेना प्रमूख सतिश संपकाळ यांनी सांगितले.
    यावेळी समीर शेख,निखिल पलंगे,अनिल दडस,संजय दनाणे,राहूल अडगळे,विजय बरडकर,तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

    #breaking #news #update #today
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleआर्किटेक्ट इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असो,च्या वतीने आर्च क्रांती फॉर बेटर फुचर या विषयावर व्याख्यान संपन्न
    Next Article महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आघाडी धर्म निभावत अंबाजोगाई शहरात प्रचारफेरीचा शुभारंभ
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.